Mayurpankh

भटकंती

कास … एक निसर्गदत्त देणगी

निसर्ग … इथे सतत जुने जाऊन काहीतरी नवीन जन्म घेत असते. निस्वार्थीपणे दुसऱ्याला फक्त देणे हा विशेष गुण लाभलेला निसर्ग विविध रंग-रुपाची उधळण करत असतो. ऋतूनुसार बदलणारी त्याची नवलाई अवर्णनीय असते. प्रत्येक ऋतूच्या आगमनाची चाहूल व रूप विलोभनीय… म्हणूनच कवींनी ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ असे वर्णन केले आहे . जसं शरदाचे चांदणे मोहक वाटते तसंच…

वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !!

सर्वच जण सुट्टीमध्ये कुठ जायचं याचा विचार करीत असतात ! पण सुचत नसत. महाबळेश्वर, पाचगणी पाहून झालेलं असत अन दिवे आगरला जायचं नसत ! तस बघायला गेल तर खूप मोठा plan डोक्यात असतो तब्बल २०/२५ दिवस, काय सांगताय काय राव ! एवढे दिवस सुट्टी आणि ट्रीप ? होय मंडळी अगदी खरय नेहमीच्या रुटीनला कंटाळलोय बाबा !! एवढी…

Scroll to Top